April 23, 2025

राष्ट्रीय

पहलगाम दहशतवादी हल्ला: कसा झाला हल्ला

निष्पापांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाचे चित्र पुन्हा एकदा धूसर झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कृत्यांना कठोर आणि योग्य तो प्रतिउत्तर द्यावे, अशी संपूर्ण भारतीयांची ठाम मागणी आहे.

Read More »
Scroll to Top