
नागा साधू म्हणजे काय? कुंभमेळ्यानंतर ते कुठे जातात?
नागा साधू कोण आहेत ? ते कुठून येतात ? त्यांची परंपरा काय आहे ? अश्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे या मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.
नागा साधू कोण आहेत ? ते कुठून येतात ? त्यांची परंपरा काय आहे ? अश्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे या मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुंभमेळ्याच्या निमित्ताने सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे प्रयागराजमध्ये गेले होते. ते प्रयागराजच्या पवित्र नदीत शाही स्नानासाठी गेले होते. स्नान करून नदीतून बाहेर आल्यानंतर त्यांना थंडी जाणवू लागली आणि काही वेळातच त्यांचे शरीरातील रक्त गोठले.
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सोमवारी सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याने भक्तिमय वातावरणाची साक्ष दिली. पौष पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात हा भव्य सोहळा प्रारंभ झाला.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी याची घोषणा केली.
देशभरात कोरोना विषाणूने, विशेषत: चीनमध्ये, मोठा गोंधळ निर्माण केला होता. अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, आणि आता आणखी एक नवीन विषाणू पसरू लागला आहे.
विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळी योजना राबवत आहेत. मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या ‘लाडली बहना योजना’च्या यशावरून
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठं अपयश समोर आलं. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, तर दुसरीकडे
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आजही धक्क्यांच्या मालिकेतून जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी महायुतीकडे गेल्यानंतर, आता
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. ४० आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस मान्यता दिली असली, तरी हे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा फटका सहन करावा लागला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास
‘TheVoiceBox’ आपल्या वाचकांसाठी ताज्या आर्थिक, राजकीय, कृषी, क्रीडा आणि भारतीय बातम्यांचे विस्तृत आणि विश्वासार्ह विश्लेषण देते. आम्ही आपल्याला प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींची समर्पक माहिती देतो, जी आपली विचारशक्ती समृद्ध करेल